ताज्या बातम्या
-
सुरेश धस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी : वैशाली नागवडे
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीडच नव्हे तर राज्यभरातही संताप व्यक्त केला जात आहे. जनसंतापाची दखल घेत…
Read More » -
संतोष देशमुख प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पुण्यातून सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर…
Read More » -
काश्मीरचं नाव बदलणार? अमित शाहांनी दिले संकेत, सूचवलं हे दुसरं नाव
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सूचक विधान केलं आहे. काश्मीरचं नाव कश्यप…
Read More » -
एसटी महामंडळात 2000 कोटींचा घोटाळा? CM फडणवीसांचा अधिकाऱ्यांना दणका
मुंबई : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळातील एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सरकारला अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी हा…
Read More » -
जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रमाणपत्रासाठी सर्वसामान्यांना अनेकदा शासकीय कार्यालयांची पायरी…
Read More » -
आगामी १०० दिवसात करावयाच्या कामांच्या नियोजन बाबत चर्चा : धनंजय मुंडे
मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे वादात…
Read More » -
कायदा-सुव्यवस्था काय असते, हे अजित पवार दाखवतील : बजरंग सोनावणे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घ्यावं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे…
Read More » -
अजित पवार यांनी दिल्लीत दंड थोपटले, राष्ट्रवादीच्या ११ उमेदवारांची पहिली यादी
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी आता दिल्लीत पाऊल टाकले आहे.…
Read More » -
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवामुळे शरद पवार घेणार मोठा निर्णय
मुंबई : विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्य पिंजून काढल्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव सहन करावा…
Read More » -
रशियामुळे भारतावर मोठे आर्थिक संकट येणार; प्रत्येक घरावर परिणाम होणार
नवी दिल्ली : भारतातील तेल रिफायनरींसाठी धोक्याची घंटा आहे. जानेवारी 2025 पासून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडचण येण्याची शक्यता आहे. हे…
Read More »