कृषी
-
सहकारी उपसा जलसिंचन संस्थांनी वीज व पाणीपट्टी दरवाढ टाळण्यासाठी बचतीचे धोरण अवलंबा : प्रकाश पाटील
कराड ः सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना वीज व पाणीपट्टी दरवाढीचे मोठे संकट असून ते टाळण्यासाठी संस्थेने बचतीचे धोरण अवलंबावे असे…
Read More » -
विलासकाकांनी शेतकऱ्यांसाठी समर्पित आयुष्य वेचले : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड : विलासकाकांनी आपले सामाजिक आयुष्य शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वेचले. काकांचे तेच काम उदयसिंह पाटील जिद्दीने करण्याचा प्रयत्न करत आहेत.…
Read More » -
स्व. विलासराव पाटील-उंडाळकर स्वागत कमानीचा सोमवारी लोकार्पण सोहळा
कराड ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड कराड येथील मुख्य प्रवेशद्वारावर लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या नावाने उभारलेल्या स्वागत…
Read More » -
पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली : सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी कामाला लागल्याचे दिसत आहे. पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांनी…
Read More » -
उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय का?, त्यांना खतांच्या किंमती माहिती आहे का?
मुंबई : यावेळच्या निवडणुकीत ज्याला जे काही तोंडात येईल ते बोलतोय. आकडे माहिती करून घ्यायची नाही. उद्धव ठाकरेंनी विदर्भातील सभेत…
Read More » -
कृष्णा कालव्यात पाणी आल्याने शेतकरी आनंदित
कराड : कराड तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील जवळपास 60-70 गावातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन गेल्या दोन महिन्यापासून पाण्याविना राहिल्याने प्रश्न…
Read More » -
शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक…
Read More » -
भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा
पुणे : ग्रीन हायड्रोजन सारखे जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर…
Read More » -
शामगावला टेंभूचे पाणी द्या, अन्यथा आंदोलन ः सचिन नलवडे
कराड ः शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोबांळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइन द्वारे…
Read More » -
नैसर्गिकरित्या उत्पादित कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा : शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरात जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे काम कृषी विभागाने करावे;…
Read More »