कृषी
-
शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक…
Read More » -
भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा
पुणे : ग्रीन हायड्रोजन सारखे जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर…
Read More » -
शामगावला टेंभूचे पाणी द्या, अन्यथा आंदोलन ः सचिन नलवडे
कराड ः शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोबांळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइन द्वारे…
Read More » -
नैसर्गिकरित्या उत्पादित कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा : शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरात जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे काम कृषी विभागाने करावे;…
Read More » -
सह्याद्रिने ऊस मजुरांसाठी राबवलेले उपक्रम प्रेरणादायी : ॲड.देवयानी कुलकर्णी
कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडे ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यातून, परराज्यातून येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांकरिता सुरक्षेच्या दृष्टीने कारखान्याने रावबवलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे…
Read More » -
शेतकरी अडचणीत असताना कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याच्या बांधावर जायला वेळ नाही
मुंबई : शरद पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. अवकाळी झाली. पिके नष्ट झाली.…
Read More » -
अथणी-रयत चे प्रति मे.टन रू. ३१५० प्रमाणे ऊस बील बँकेत जमा
कराड : शेवाळेवाडी (म्हासोली), ता.कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्ये दि. ३०…
Read More » -
मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील कामे त्वरीत मार्गी लावावीत ः पालकमंत्री शंभुराज देसाई
सातारा :- मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील कामे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन करणार नाही, या…
Read More » -
ऊसदराबाबत कारखानदारांनी लवकर निर्णय घ्यावा
सातारा ः सातारा जिल्ह्यातील ऊसदराबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेतल्याने कारखानदारांच्या प्रतिनिधींनी 3100 रुपये दर जाहीर केला. पण, शेतकरी संघटनांनी…
Read More » -
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफीसह नुकसान भरपाई द्यावी
कोल्हापूर : विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…
Read More »